भारतात दख्खनच्या पठारावर,गंगेच्या दोआबात आणि किनारी प्रदेशात पावसाळा संपला की हवा आर्द्र व्हायला लागते. उन्हाचा वाढता दाह काही दिवस फार फार तापदायक होतो. थंडी आणि परतीच्या पावसादरम्यानचा हा दाह…Read More →